मरड कळंगुट येथील वाड्यावरील पायवाटेची ही स्थिती
. गणेशचतुर्थीतही पायवाट साफ करण्यात न आल्याने लोकांना गणेश मूर्तींची ने – आण करणे कठीण होणार आहे. पाण्याचा निचरा होणार्या वाटेवर चिखल साचल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने त्वरित याची दखल घेणे आवश्यक आहे.
मरड कळंगुट येथील वाड्यावरील पायवाटेची ही स्थिती

.
[ays_slider id=1]