वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

.
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

 

अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.

(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)

 होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !

भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होतीहोळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतोतो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहेत्या राक्षसिणीला उद्देशून नव्हेफाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतातम्हणून त्या तिथीला होलिका म्हणतातअसे वरील श्‍लोकांत आलेच आहे.

आयुर्वेदानुसार होळीचे लाभ – थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतातहोळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होतेसूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढतेगाणेहसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होतेहोळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’ असे वैद्य मेघराज माधव पराडकर,गोवा यांनी म्हटले आहे. 

होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र –  हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळतेही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जातेहोळीच्या दिवशी अश्‍लील शब्द उच्चारणेशिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातातयाला धर्मशास्त्रात आधार नाहीमुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाहीअसे असतांना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? होळीच्या दिवशी बोंब मारतांना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहेदुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहेफाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतेत्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहेतेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायचीही एकप्रकारची पूजाच होयतो त्या देवतेचा सन्मानच समजावा

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखणेहे आपले धर्मकर्तव्य आहे ! –  सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतातउदावाटमारी होतेदुसर्‍यांची झाडे तोडली जातातमालमत्तेची चोरी होतेदारू पिऊन धिंगाणा घातला जातोतसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणेघातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतातया गैरप्रकारांमुळे धर्महानी होतेही धर्महानी रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहेयासाठी समाजाचेही प्रबोधन कराप्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्‍हाणे करासनातन संस्था समविचारी संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासह यासंदर्भात अनेक वर्षांपासून जनजागृती चळवळ राबवत आहेआपणही यात सहभागी होऊ शकतावर्षभर होणार्‍या वृक्षतोडीने जंगले उजाड होत असतांनात्याकडे काणाडोळा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मविरोधी संघटना वर्षातून एकदा येणार्‍या होळीला कचर्‍याची होळी करा‘, अशा स्वरूपाच्या चळवळी राबवतातही धर्मविरोधी मंडळी परंपरा नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करतातहेच यातून दिसतेत्यामुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरांत कोणी लुडबुड करू नयेहिंदूंनोधर्मविरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता पर्यावरणपूरकअपप्रकार विरहितमात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी होळी साजरी करा  

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें